Latest Post

विकसित भारत-२०४७’ च्या संकल्पपुर्तीकरिता शासन प्रयत्नशील-महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे img 20260410 wa0001 राष्ट्रीय समाज पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी किरण गोफणे यांची निवड fb img 1771902863284 गुगलने भारतात एका महाकाय एआय डेटा सेंटरच्या उभारणीत 15 बिलियन डाॅलर्सची गुंतवणूक.. ज्या नियोजन आयोगावर इंदिरा गांधी टीका करत होत्या, त्याचे जनक स्वतः पंडित जवाहरलाल नेहरू होते. काँग्रेसच्या काळात अटकवणे, लटकवणे, भटकवणे ही त्यांची कार्यशैली होती. देशाची अशी अवस्था करून ठेवली होती की, कोणताही देश व्यापार करारासाठी येत नव्हता. 2014 मध्ये सत्ता मिळाल्यानंतर नियोजन आयोग बरखास्त करून आम्ही नीती आयोग स्थापन केला. आता जग नव्या वर्ल्ड ऑर्डरकडे वाटचाल करत असून भारत सर्वांच्या केंद्रस्थानी आहे – नरेंद्र मोदी img 20260201 wa0002 आज माघी पूर्णिमा है। संत शिरोमणि सद्गुरु रविदास जी महाराज की पावन जयंती है। आज से 649 वर्ष पूर्व उनका प्रकटीकरण काशी के सीर गोवर्धन में हुआ था। इतने वर्षों बाद भी उनकी दिव्य आभा से यह समाज आलोकित होकर ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ के निर्माण की दिशा में आगे बढ़ रहा है:- मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी

WEEKLY TOP

विकसित भारत-२०४७’ च्या संकल्पपुर्तीकरिता शासन प्रयत्नशील-महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
राष्ट्रीय समाज पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी किरण गोफणे यांची निवड
गुगलने भारतात एका महाकाय एआय डेटा सेंटरच्या उभारणीत 15 बिलियन डाॅलर्सची गुंतवणूक..
ज्या नियोजन आयोगावर इंदिरा गांधी टीका करत होत्या, त्याचे जनक स्वतः पंडित जवाहरलाल नेहरू होते. काँग्रेसच्या काळात अटकवणे, लटकवणे, भटकवणे ही त्यांची कार्यशैली होती. देशाची अशी अवस्था करून ठेवली होती की, कोणताही देश व्यापार करारासाठी येत नव्हता. 2014 मध्ये सत्ता मिळाल्यानंतर नियोजन आयोग बरखास्त करून आम्ही नीती आयोग स्थापन केला. आता जग नव्या वर्ल्ड ऑर्डरकडे वाटचाल करत असून भारत सर्वांच्या केंद्रस्थानी आहे – नरेंद्र मोदी

EDITOR'S CHOICE

विकसित भारत-२०४७’ च्या संकल्पपुर्तीकरिता शासन प्रयत्नशील-महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
राष्ट्रीय समाज पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी किरण गोफणे यांची निवड
गुगलने भारतात एका महाकाय एआय डेटा सेंटरच्या उभारणीत 15 बिलियन डाॅलर्सची गुंतवणूक..
ज्या नियोजन आयोगावर इंदिरा गांधी टीका करत होत्या, त्याचे जनक स्वतः पंडित जवाहरलाल नेहरू होते. काँग्रेसच्या काळात अटकवणे, लटकवणे, भटकवणे ही त्यांची कार्यशैली होती. देशाची अशी अवस्था करून ठेवली होती की, कोणताही देश व्यापार करारासाठी येत नव्हता. 2014 मध्ये सत्ता मिळाल्यानंतर नियोजन आयोग बरखास्त करून आम्ही नीती आयोग स्थापन केला. आता जग नव्या वर्ल्ड ऑर्डरकडे वाटचाल करत असून भारत सर्वांच्या केंद्रस्थानी आहे – नरेंद्र मोदी

गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणासाठी परस्पर संवाद महत्वाचा-राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

संपादक:- रामवर्मा आसबे पुणे दि.२२- उच्च शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ एकत्र आल्याने नव्या आवाहनांना समर्थपणे सामोरी जाणारी आणि सक्षम शैक्षणिक व्यवस्था निर्माण करता येईल. गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणासाठी परस्पर संवाद महत्वाचा आहे,…

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना भारत निवडणू आयोगाचा पुरस्कार

संपादकीय:- पुणे दि. २०: भारत निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेत उत्कृष्ट कल्पनांचा अवलंब केल्याबद्दल देण्यात येणारे देशपातळीवरील ‘बेस्ट इलेक्टोरल प्रॅक्टिसेस अवॉर्ड’ आज घोषित केले. त्यात मतदार शिक्षण आणि सहभाग यासाठी नावीन्यपूर्ण…

पुणे-मिरज रेल्वेची दुसरी मार्गिकेसाठी भूसंपादन पूर्ण रेल्वेलाईनचे कामही अंतिम टप्प्यात

संपादकिय:- पुणे दि.१९: जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे-मिरज रेल्वेमार्गाच्या दुसऱ्या मार्गिकेसाठी आवश्यक भूसंपादनाची १०० टक्के कार्यवाही पूर्ण करण्यात आली असून रेल्वेलाईनचे कामही अंतिम टप्प्यात आहे. दुहेरी मार्गावरुन रेल्वेवाहतूक सुरू…

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला महिला व बाल विकास विभागांतर्गत जिल्हास्तरीय समितीचा आढावा

संपादकिय:- पुणे, दि. १९: जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी कोविड-१९ कृती दल, जिल्हा बाल संरक्षण समिती, जिल्हा परीविक्षा समिती आणि सखी- एक थांबा केंद्राचा जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे…

बीकेसीत पंतप्रधानांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण केंद्राच्या पाठबळाने मुंबईचा संपूर्ण कायापालट करण्याचा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

संपादकिय:- *मुंबई :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या विविध प्रकल्पांमुळे मुंबई अधिक वेगानं धाऊ शकणार आहे. तीन वर्षांत मुंबईचा संपूर्ण कायापालट करण्याचा निर्धार आम्ही केला आहे. केंद्र सरकारचे…

मी मुंबईत असेन.’* पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं खास मराठीत ट्विट

संपादकिय:- मी उद्या मुंबईत असेन. 38,000 कोटी रु. खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी यावेळी केली जाणार आहे. यामध्ये मेट्रो कनेक्टिव्हिटी सुधारणे, रेल्वे पायाभूत सुविधा, सांडपाणी प्रक्रिया तसेच आणखी कामांचा समावेश…

ठरलं!आगामी निवडणुकीसाठी भाजपचा प्लॅन तयार; नरेंद्र मोदींनी भाजप नेत्यांना दिल्या महत्वाच्या सूचना

ठरलं!* *👉🔴👉आगामी निवडणुकीसाठी भाजपचा प्लॅन तयार; 👉🟥👉नरेंद्र मोदींनी भाजप नेत्यांना दिल्या महत्वाच्या सूचना* *👉🅾️👉भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीची महत्त्वाची बैठक राजधानी दिल्ली येथे सोमवारी पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बैठकीत…

शिवसेना आणि धनुष्यबाणावर आज निर्णय नाहीच, पुढील सुनावणी शुक्रवार दि.20 जानेवारी

*नवी दिल्ली:-शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाकडे जाणार याचा निर्णय आजही लागला नाही.केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये सुरू असलेली ही सुनावणी आता शुक्रवारी, 20 जानेवारीला होणार आहे. शिवसेना उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदे गटाची…

अंगणवाडी सेविकांसाठी १२वी उत्तीर्णची अट!२६ जानेवारीनंतर २० हजार पदांची भरती

*👉🅾️👉राज्यातील एक लाख १० हजार अंगणवाड्यांमध्ये आता राज्य सरकारच्या माध्यमातून २० हजार पदांची भरती केली जाणार आहे. केंद्र सरकारच्या ‘पोषण २.०’अंतर्गत आता पदभरतीसाठी दहावी नव्हे तर बारावी उत्तीर्ण महिलांनाच संधी…

पालकमंत्र्यांची जी-२० बैठकस्थळी असलेल्या प्रदर्शनाला भेट

पुणे दि. १७: जी-२० बैठकीनिमित्त हॉटेल जे डब्ल्यू मेरिएट येथे आयोजित प्रदर्शनाला राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. त्यांनी प्रदर्शनातील विविध दालनांना…

शेतकऱ्यांसाठी खुषखबर! एकाच अर्जावर मिळणार १४ योजनांचा लाभ

केंद्र व राज्य सरकारच्या एकूण १४ योजनांचा लाभ शेतकऱ्यांना आता एकाच अर्जांवर मिळणार आहे. ‘डीबीटी’मध्ये कृषी योजनांचा समावेश झाल्याने शेतकऱ्यांना प्रत्येक योजनांसाठी स्वतंत्र अर्ज करण्याची गरज पडत नाही.भरलेल्या अर्जात शेतकरी…

महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पारितोषिक वितरण

*कुस्तीत राज्याचा गौरव वाढविणाऱ्या पैलवानांच्या मानधनात भरीव वाढ- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस* पुणे दि.१४: आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत राज्याचा गौरव वाढविणाऱ्या पैलवानांच्या मानधनात भरीव वाढ करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे…

जी-२० बैठकीसाठी रविवारी ३८ प्रतिनिधींचे आगमन

पुणे दि.१५- पुणे येथे १६ व १७ जानेवारी रोजी आयोजित बैठकीसाठी दिवसभरात विविध देशांच्या सुमारे ३८ प्रतिनिधींचे रविवारी सायंकाळपर्यंत लोहगाव विमानतळावर आज आगमन झाले. आगमन झालेल्या प्रतिनिधींमधे जी-२० समूहाच्या ऑस्ट्रेलिया,…

मुंबई मॅरेथॉन, तब्बल 55 हजारांहून अधिक धावपटूंचा सहभाग, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह, देवेंद्र फडणवीस, किरण रिजजू यांचीही उपस्थिती

*👉🔴👉मॅरेथॉनमध्ये विजेत्या प्रत्येक महिला आणि पुरुषास प्रत्येकी 5 लाख रुपयांचे बक्षिस दिले जाणार आहे. मॅरेथॉनसाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त आणि आवश्यक सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. साधारण 540 अधिकारी, 3145…

सायबर गुन्ह्यांसाठीही डायल करा ११२,उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सेवेचे लोकार्पण

संपादकिय:- *पुणे – प्राथमिक आणि द्वितीय संपर्क केंद्र डायल-112 या कार्यप्रणालीत आता व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर, फेसबुक, ईमेल इत्यादी माध्यमातून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचाही समावेश करण्यात आला आहे. या एकत्रित प्रणालीचे लोकार्पण आज…

अर्थसंकल्पीय अधिवेशन 31 जानेवारीपासून सुरू केंद्रीय अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला सादर केला जाणार

संपादकिय:- *नवी दिल्ली :-संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरू होऊन ६ एप्रिलपर्यंत चालणार आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली आहे. 14 फेब्रुवारी ते 12 मार्चपर्यंत…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ३३ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचा समारोप महाराष्ट्र पोलीस दल देशात सर्वोत्तम-उपमुख्यमंत्री

संपादकिय:- पुणे, दि.१३: महाराष्ट्राच्या पोलीस दलाकडे देशातील सर्वोत्तम पोलीस दल म्हणून पाहिले जाते. राज्यात पोलीस दलाकडून उत्तमप्रकारे कायदा व सुव्यवस्था राखली जात असल्याने राज्य प्रगतीकडे जात आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री…

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी केवायसी प्रमाणिकरण करण्याचे आवाहन

संपादकिय:- पुणे दि. १३ : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम- किसान) योजनेंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास योजनेच्या हप्त्याचा लाभ देण्याची कार्यवाही सुरू असून त्यासाठी लाभार्थ्यांनी तात्काळ केवायसी प्रमाणिकरण करुन घ्यावे, असे…

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते रस्ता सुरक्षा सप्ताहाचे उद्घाटन

संपादक:- रामवर्मा आसबे पुणे, दि.११: जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या हस्ते परिवहन अधिकारी कार्यालयाच्यावतीने आयोजित रस्ता सुरक्षा सप्ताह २०२३ चे उद्घाटन करुन मोटारसायकल फेरीला शुभारंभ करण्यात आला. ११ ते १७…

कुस्तीपटूंना मानधनासोबत निवृत्तीवेतन, वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी प्रयत्न करणार- पालकमंत्री चंद्रकातदादा पाटील

संपादक:- रामवर्मा आसबे पुणे, दि. १०: कुस्तीपटू आपले संपूर्ण आयुष्य कुस्ती खेळासाठी समर्पित करीत असल्याने त्यांना चांगले मानधन निवृत्तीवेतन, वैद्यकीय सुविधा मिळणे गरजेचे असून यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे…

देशात 214 नवीन कोरोनाबाधित, BQ.1.1 व्हेरियंटचे दोन रुग्ण; ओमायक्रॉन आणि XBB चे रुग्ण किती?

संपादकिय:- *देशात कोरोनाचा संसर्ग घटचाना दिसत आहे मात्र धोका कायम आहे.देशात आज 214 नवीन रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारी ही संख्या 228 होती त्यामुळे आज रुग्ण संख्येत 14 रुग्णांची घट झाली…

राज्यात 1432 वरिष्ठ निवासी डॉक्टरांची पदे मंजूर, राज्य शासनाचा निर्णय

संपादकिय:- *मुंबई :-राज्यात 1432 वरिष्ठ निवासी डॉक्टरांची पदे मंजूर करण्यात आली आहेत. राज्य शासनाने आजच याबाबतचा निर्णय घेतलाय. राज्यातील महाडच्या डॉक्टरांनी आपल्या विविध मागण्यांसाठी दोन दिवसापूर्वी मोठा संप केला होता.त्यानंतर…

उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीला यश  महावितरणचा संप मागे

संपादकिय:- 32 संघटना आणि दीड लाख कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपामुळे ठप्प झालेला वीजपुरवठा आता पुन्हा पूर्ववत होणार आहे, उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज कंपनीचे खाजगीकरण होणार नाही उलट…

सर्व पोलीस ठाण्यात बालस्नेही कक्षाची लवकरच स्थापना-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

संपादकिय:- पुणे, दि. ४: पुण्यातील १८ पोलीस ठाण्यात बालस्नेही कक्ष व महिला व बाल पथक कक्ष स्थापन करण्यात आली असून उर्वरित पोलीस ठाण्यात लवकरच अशा प्रकारच्या कक्षाची स्थापना करण्यात येईल;…

शेतकरी शेतमजुरांनी आपल्या हक्कासाठी एकत्रित यावे!प्रशांत डिक्कर यांचे आवाहन.

शेतकरी शेतमजुरांनी आपल्या हक्कासाठी एकत्रित यावे!प्रशांत डिक्कर यांचे आवाहन. पंचाळा येथे शेतकऱ्यांची बैठक संपन्न. संग्रामपूर / विदर्भात वाढत्या आत्महत्या रोखण्यासाठी शेतकरी शेतमजुरांनी एकत्रितपणे लढा उभारुन आपल्या न्याय हक्कासाठी संघटीत यावे…

दुःखद निधन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हिराबेन मोदी यांचे निधन

संपादकिय:- अहमदाबाद — पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीराबेन मोदी यांचं वृद्धापकाळ आणि प्रदीर्घ आजाराने निधन झालं. अहमदाबादच्या यूएन मेहता रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. याच वर्षी 18 जून रोजी…

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा रुग्ण सेवेचा चढता आलेख अवघ्या सहा महिन्यात 2600 रुग्णांना 19 कोटी 43 लाखांची मदत

संपादकिय:- मुंबई, दि. 3 : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या…

पंतप्रधान मोदींच्या भावाच्या कारला भीषण अपघात

*बंगळुरू:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी यांच्या कारला म्हैसूर येथे अपघात झाला. ते पत्नी, मुलगा आणि सून यांच्यासह म्हैसूरजवळील बांदीपुरा येथे जात होते.* *👉🟥👉हा अपघात कडकोलाजवळ झाला, अशी…

कोरोनामुळे मरण पावलेल्या पत्रकारांसाठी उत्तर प्रदेश सरकारने प्रत्येकी १० लाख रुपयांची केली मदत

कोरोनामुळे मरण पावलेल्या पत्रकारांसाठी उत्तर प्रदेश सरकारने प्रत्येकी १० लाख रुपयांची केली मदत* *👉🟣🟣👉कोरोनामुळे दगावलेल्या पत्रकारांच्या कुटुंबीयांना उत्तर प्रदेश सरकारने प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत दिली आहे. एकूण ५३ कुटुंबांना…

भारत धावला चीनच्या मदतीला मोदी सरकारने दिली औषध पाठवण्याची परवानगी

संपादकिय:- रामवर्मा आसबे *नवी दिल्ली :-कोरोनाची आतापर्यंतची सर्वात घातक लाट चीनमध्ये आली आहे. दररोज लाखो नवे रुग्ण येत असल्याने रुग्णालयात बेड उपलब्ध नाहीये, तसेच औषधांचाही तुटवडा जाणवत आहे. लोक औषधांशिवाय…

राज्यातील मंदिरांमध्ये मास्कची एन्ट्री!* *चीनमधील वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे खबरदारी

संपादकिय:- ख्रिसमस आणि नवीन वर्षातील सलगच्या सुट्ट्यांचं निमित्त साधून भाविक महाराष्ट्रातल्या मोठ्या मंदिरांमध्ये गर्दी करण्याची शक्यता आहे.त्याच पार्श्वभूमीवर आता राज्यातल्या महत्त्वाच्या मंदिर प्रशासनांनी मास्क संदर्भात निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे.*…

मास्कसक्ती होणार? स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच मास्क घालून दिले संकेत

संपादकिय:- *नवी दिल्ली :- चीनसह जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत.कोविडच्या वाढत्या भीतीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार सज्ज झाले आहे. बुधवारी, नीती आयोगाने गर्दीच्या ठिकाणी लोकांना मास्क घालण्याच्या सूचना…

उच्चस्तरीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून महत्त्वाच्या सूचना; राज्यांना दिले आदेश

नवी दिल्ली:-कोरोना अजून संपलेला नाही हे पुन्हा सिध्द झाल्याने आंतरराष्ट्रीय विमानतळे व इतर ठिकाणी दक्षता वाढवावी. राज्यांनी कोरोना आरोग्य निर्देश लागू करण्यासह जीनोम सिक्वेन्सिंग आणि चाचण्या वाढवण्यावर लक्ष केंद्रित करावे,…

Covid-19 कोरोनाचा नवा अवतार… अशी लक्षणे दिसल्यास सावधान…

Covid-19* *कोरोनाचा नवा अवतार… अशी लक्षणे दिसल्यास सावधान… *👉🅾️👉चीनमधे कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे पुन्हा तणाव वाढला आहे. जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाचे नवे रूप भारतातही आले आहे. चीनमधून पसरलेल्या या प्रकारामुळे जपान…

शाळा, महाविद्यालय परिसरांत लवकरच ‘सीसीटीव्ही अश्लील चित्रफीतींचा मुलांवरील प्रभाव चिंताजनक देवेंद्र फडणवीस

संपादकिय:- रामवर्मा आसबे *नागपूर :-शाळा, महाविद्यालयातील किशोरवयीन मुलांमध्ये अश्लील चित्रफीत वा तत्सम चित्रीकरणांच्या प्रभावामुळे विकृत दृष्टिकोन निर्माण होणे व त्यातून लैंगिक अत्याचार अथवा हिंसेच्या घटना घडू नयेत यासाठी परिसरात ‘सीसीटीव्ही’…

राज्यात डॉक्टर, तंत्रज्ञांच्या 4 हजार जागांची भरती करणार;👉👉 वैद्यकीय मंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा

राज्यात डॉक्टर, तंत्रज्ञांच्या 4 हजार जागांची भरती करणार;👉👉 वैद्यकीय मंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा* *👉🟣👉विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवसाच्या कामकाजाला आज सुरुवात झाली. यावेळी भाजप नेते तथा राज्याचे वैद्यकीय मंत्री गिरीश…

अनिल देशमुखांना दिलासा नाहीच कारागृहातील मुक्काम वाढला

सीबीआयची विनंती मान्य केल्याने देशमुखांचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे.* *मुंबई – माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात आहे. त्यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी…

सम्राट विक्रमादित्य- उज्जैन

विक्रमादित्य का नाम उनके जन्म से पहले ही भगवान शिव ने रख दिया था। ¤ विक्रमादित्य परमार वंश के 8वें राजा थे। ¤ विक्रमादित्य ने मात्र 20 वर्ष की उम्र…

विहिरीसाठी आता शेतकऱ्यांना ४ लाखांचे अनुदान! अंतिम मान्यतेचे ‘बीडीओ’ना अधिकार

संपादकिय:- रामवर्मा आसबे शेतकऱ्यांना आता वैयक्तिक विहिरीसाठी चार लाखांचे अनुदान मिळणार असून त्यासंबंधीचा शासन निर्णय महिन्यापूर्वीच झाला आहे. प्रत्येक ग्रामसभेत लाभार्थींना मंजुरी देणे ग्रामपंचायतींना बंधन आहे.ग्रामपंचायतीच्या मान्यतेनंतर ३० दिवसांत गटविकास…

स्वाधार योजनेच्या लाभर्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप

पुणे, दि. १७: समाजकल्याण विभागाच्या स्वाधार योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या अर्जदारांना समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या हस्ते सामाजिक न्याय भवन येथे योजनेच्या मंजुरीचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. कार्यक्रमास समाजकल्याण सहआयुक्त…

आज मुंबईत महाविकास आघाडीचा महामोर्चा, तिन्ही पक्षांकडून शक्तीप्रदर्शनाची जोरदार तयारी

मुंबई:-महाविकास आघाडीच्या वतीनं आज मुंबईत महामोर्चा काढण्यात येणार आहे. भायखळ्यातील रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनी ते टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीपर्यंत या मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे.रिचर्ड्स अँड क्रूडास मिलपासून सकाळी 10.30…

अनुलोमने मिळवून दिली रुग्णाला एक लाखाची मदत

अनुगामी लोकराज्य महाभियान अर्थात अनुलोम ही संस्था सर्वसामान्य जनतेला शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रभर काम करते एक जुलै 2016 पासून या संस्थेने आपल्या कामाला सुरुवात केली आणि आज पर्यन्त…

वाद पेटणार? महाराष्ट्रातील मंत्र्यांना बेळगावात नो एंट्री कर्नाटक सरकारचे पत्र

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न अजूनच चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.सीमा प्रश्नासाठी राज्यातील दोन मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे.हे दोन्ही मंत्री 6 डिसेंबरला कर्नाटकातील बेळगावला भेट देणार…

गुजरात विधानसभेचं आज पहिल्या टप्प्यातील मतदान 89 जागांसाठी 788 उमेदवार मैदानात

गुजरात विधानसभेचं आज पहिल्या टप्प्यातील मतदान; 👉🅾️👉89 जागांसाठी 788 उमेदवार मैदानात *👉🟪👉गुजरातमध्ये आज पहिल्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. पहिल्या टप्प्यात आज 19 जिल्ह्यांतील 89 जागांसाठी मतदान होत आहे. सकाळी 8…

केंद्र शासनाच्या सर्वेक्षणात सहभागी होत शहराविषयी अभिप्राय नोंदविण्याचे आवाहन

पुणे, दि. २८: केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने देशातील २६४ शहरात राहणाऱ्या नागरिकांसाठी शहराबद्दल आपला अभिप्राय नोंदवण्यासाठी सर्वेक्षण हाती घेतले आहे. ‘इज ऑफ लिव्हिंग इंडेक्स-२०२२’ अंतर्गत हे नागरिक जाणीव…

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्योजक मेळाव्याचे उदघाटन

पिंपरी चिंचवड औद्योगिक क्षेत्र परिसरातील लघुउद्योगांच्या समस्या तातडीने सोडविणार-उद्योगमंत्री उदय सामंत* पुणे दि.१९- उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड लघुउद्योजक संघटनेतर्फे मोशी येथे आयोजित उद्योजक मेळाव्याचे उदघाटन करण्यात आले.…

आळंदी विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यासाठी २५ कोटी देणार-पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील

संपादकिय:- रामवर्मा आसबे पुणे दि.१९: राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सकाळी आळंदी येथे संत ज्ञानेश्वर समाधी मंदिराला भेट देऊन माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतले.…

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आत्मा नियामक मंडळाची बैठक संपन्न

लम्पी प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी स्वच्छ गोठाविषयक प्रशिक्षण द्या- जिल्हाधिकारी* पुणे, दि. १८: कृषी विभागाच्या कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) योजनेच्या नियामक मंडळाची बैठक जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी…

स्पर्श सहवास सानिध्य:- रामवर्मा आसबे

‘स्पर्श सहवास सानिध्य’ स्पर्श:- जसे आत्तरचा स्पर्श आपल्या हाताला झाला की आपल्या हाताचा सुगंध अत्तर सारखा येतो… सहवास:- जसे चांगल्या व्यक्तीच्या सहवासात एखादी वाईट व्यक्ती सतत राहिल्यास त्या चांगल्या व्यक्तीच्या…

error: Content is protected !!