ज्या नियोजन आयोगावर इंदिरा गांधी टीका करत होत्या, त्याचे जनक स्वतः पंडित जवाहरलाल नेहरू होते. काँग्रेसच्या काळात अटकवणे, लटकवणे, भटकवणे ही त्यांची कार्यशैली होती. देशाची अशी अवस्था करून ठेवली होती की, कोणताही देश व्यापार करारासाठी येत नव्हता. 2014 मध्ये सत्ता मिळाल्यानंतर नियोजन आयोग बरखास्त करून आम्ही नीती आयोग स्थापन केला. आता जग नव्या वर्ल्ड ऑर्डरकडे वाटचाल करत असून भारत सर्वांच्या केंद्रस्थानी आहे.

– नरेंद्र मोदी

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!