Month: March 2023

गिरीश बापट यांच्या निधनाने सर्वसमावेशक, दिलदार नेतृत्व गमावले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची श्रद्धांजली

मुंबई दि २९: भारतीय जनता पक्षाचे पुण्यातील खासदार आणि ज्येष्ठ नेते गिरीश बापट यांच्या निधनामुळे राजकारणातील एक सर्व समावेशक नेतृत्व हरपले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त…

पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह विजेत्यांचा पोलीस महासंचालक संजय कुमार यांच्या हस्ते गौरव

पुणे, दि. २७: पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह सन-२०२० व विशेष सेवा पदक सन-२०२० विजेत्यांना पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य संजय कुमार यांच्या हस्ते पोलीस संशोधन केंद्र (सीपीआर) पुणे…

ज्ञानवर्धिनी रेडिओ 90.4 एफ.एम. माध्यमातून इंदापूर तालुक्यात शिक्षणाचे नवे दालन सुरू झाले- माजी मंत्री हर्षवर्धन पाटील

इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात ‘ज्ञानवर्धिनी रेडिओ 90.4 एफएम’ या समुदाय आकाशवाणी केंद्राचे उद्घाटन रविवार दि. 26 मार्च रोजी राज्याचे माजी मंत्री व संस्थेचे अध्यक्ष…

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची आज इंदापूर येथे जाहीर सभा – दीपक काटे

संपादकीय बारामती लोकसभा मतदार संघात विजय प्राप्त करण्यासाठी भाजपने कंबर कसली असून बारामती मिशन चा नारा देण्यात आला आहे. या अनुशंगाने रविवारी (दि.26) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते बारामती…

बारामती मतदारसंघात भाजपचे बावनकुळे करणार बावन्न शाखांचे उद्घाटन

बारामती लोकसभा मतदार संघाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे उपमुख्यमंत्री अजित पवार व ज्यांच्या नावाभोवती अख्ख्या महाराष्ट्राचे राजकारण चालते ते राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांच्याच बालेकिल्ल्यात भाजपाने कंबर कसली आहे. २०२४…

जलयुक्त शिवार अभियान २.० जिल्ह्यातील १८७ गावात राबविण्यास जिल्हास्तरीय समितीची मंजुरी

पुणे, दि. २१ : शासनाचे महत्त्वाकांक्षी असे ‘जलयुक्त शिवार अभियान २.०’ जिल्ह्यातील १८७ गावात राबविण्यास जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीने मंजुरी दिली आहे. या अभियानांतर्गत मृद व…

महाराष्ट्राच्या प्रगतीची गुढी आणखी डौलाने उभारूया – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नववर्ष प्रारंभ, गुढी पाडव्याच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा मुंबई, दि. 21 : – आपला महाराष्ट्र प्रगतीशील आहे. नवनव्या संधीना गवसणी घालण्याची महाराष्ट्राची क्षमता आहे. अशा संधी शोधूया आणि महाराष्ट्राच्या प्रगतीची…

कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रमासाठी बारामती उपविभागात ३५ लाख ७५ हजार रुपयांचे अनुदान मंजूर

पुणे दि. २२- केंद्र सरकार पुरस्कृत राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानाअंतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रमासाठी बारामती कृषी उपविभागात दौंड आणि इंदापूर तालुक्यात ३५ लाख ७५ हजार रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले…

दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के,बराच वेळ जाणवले हादरे;

नवी दिल्ली- दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर याची तीव्रता ७.७ इतकी आढळून आल्याची माहिती समोर आली आहे. भूकंपाचं केंद्र तुर्कमेनिस्तन येथे असून भारत, कझाकिस्तान, पाकिस्तान, तजाकिस्तान, उझबेकिस्तान,…

तेलंगणा – महाराष्ट्र सीमावर्ती भागात भूकंपाचे धक्के

तेलंगणा – महाराष्ट्र सीमावर्ती भागात आज भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 3.1 रिक्टर स्केल होती. भूकंपाचे केंद्र तेलंगणा राज्यातील कागदनगर जवळील दहेगाव होते. या भूकंपाची नोंद नागपूर येथील भूकंप मापक…

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागतक र्मचाऱ्यांच्या मागणीबाबत समितीच्या अहवालावर उचीत निर्णय घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

मुंबई, दि. २०: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे. कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत राज्य शासन पूर्णतः सकारात्मक असून याकरिता स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल…

आज करोड़ों लोग गरीबी से निकलकर middle class के स्तर तक पहुंच रहे हैं। – पीएम @narendramodi

आज भारत में करोड़ों लोगों की Quality of Life में बदलाव आया है। आज करोड़ों लोग गरीबी से निकलकर middle class के स्तर तक पहुंच रहे हैं। – पीएम @narendramodi…

आजपासून महिलांना एस.टी प्रवासात 50 टक्के सवलत,* शासनाकडून आदेश जारी*

मुंबई:-राज्याच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक घोषणा केल्या आहेत.यामध्ये एसटीमधून प्रवास करणाऱ्या महिलांना प्रवास तिकिट दरात 50 टक्के सवलत देणार असल्याचे जाहीर केले. अखेर या आदेशाचा जीआर (GR)…

राज्यात H3N2 चा धोका वाढला,२३ वर्षीय तरुणासह तीन जणांचा बळी, सरकारचे नवे आदेश

मुंबई – : पिंपरी चिंचवडमध्ये H3N2 विषाणुमुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. राज्यातील हा तिसरा बळी आहे. यापूर्वी अहमदनगर आणि नागपूरमध्ये या व्हायरसने बाधित दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यानंतर…

शैक्षणिक संस्थांना नॅक मुल्यांकन नोंदणीसाठी मुदतवाढ* – *उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

नॅक मुल्यांकनबाबत येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी परीस स्पर्श योजना* मुंबई दि. १६ : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने राज्यातील शैक्षणिक संस्थांना नवीन शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरु होण्यापूर्वी नॅक…

राज्यात पुन्हा एकदा मास्कसक्ती होणार? मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक; आरोग्यमंत्र्यांनीही दिले संकेत

संपादक :- रामवर्मा आसबे संपूर्ण राज्यातील नागरिकांसाठी अतिशय महत्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. राज्यात पुन्हा एकदा मास्कसक्ती होण्याची शक्यता आहे. H3N2 विषाणूचे रुग्ण आढळून येत असल्याने मुख्यमंत्री एकनाथ…

मुंबईत इन्फ्लुएन्झाचे 118 रुग्ण,H3N2 चे 15 रुग्ण तर कोरोनाच्या 176 नव्या रुग्णांची नोंद

मुंबई:-राज्यात आधी कोरोनाचा संसर्ग होता. त्यानंतर इन्फ्लुएन्झा एच्या H3 N2 चा संसर्ग झालेल रुग्ण आढळत आहे. भरीस भर म्हणजे कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. हवामान बदलत असताना रुग्णसंख्येत वाढ…

निवडणूक आयोगाचं सुप्रीम कोर्टात 10 पानी उत्तर,

सुनावणीत ट्विस्ट,* शिंदे की ठाकरे कुणाची बाजू कमकुवत? सुप्रीम कोर्टात आज पुन्हा सुनावणी सुरू होणार आहे.आज कपिल सिब्बल आपली राहिलेला युक्तिवाद कोर्टात मांडणार आहेत.* राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्रीम सुनावणी सुरु आहे.…

संपकऱ्यांचे वेतन कापणार,तर शिस्तभंगाची कारवाई होणार; जळगावात निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी बजावले आदेश

जळगाव:-संपामध्ये सहभागी होणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यासह त्यांचे संपकाळातील वेतन कापण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी या संदर्भातील आदेश मनपा आयुक्त, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व विभाग…

इंदापूर न्यायालयात जमीन मोजणीविषयी मार्गदर्शन

इंदापूर वकील संघटनेच्या वतीने पुणे जिल्हा बार असोसिएशन चे अध्यक्ष ऍड. पांडुरंग थोरवे यांचे मोजणी आणि त्या संदर्भातील सर्व परिपत्रके याविषयावर एकदिवसीय मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी एडवोकेट…

आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या योजनांचा लाभ मराठा समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी बँकांनी प्रयत्न करावेत- नरेंद्र पाटील

संपादक:- रामवर्मा आसबे पुणे, दि. १०: आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कर्ज योजनांचा लाभ व्यवसाय, उद्योग उभारण्यास इच्छुक मराठा समाजातील युवकांना मिळेल यासाठी बँकांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन महामंडळाचे…

2023 अर्थसंकल्प

*छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकाचे हे 350 वे वर्ष. या महोत्सवासाठी 350 कोटी रुपये* – आंबेगाव (पुणे) येथे छत्रपती शिवाजी महाराज संकल्पना उद्यान: 50 कोटी – मुंबई, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर,…

राज्य परिवहन महामंडळाच्या बस तिकिटदरात महिलांना 50 टक्के सवलत; फडणवीसांची मोठी घोषणा

*मुंबई :-राज्यात उद्भवलेल्या अभूतपूर्व सत्तासंघर्षानंतर आज शिंदे-फडणवीस सरकारनं आपला पहिलावहिला अर्थसंकल्प सादर करण्यात आला.या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या जनतेला मोठा दिलासा देण्यात आला आहे. तसेच, महिलांसाठीही अनेक महत्त्वाच्या तरतूदी करण्यात आल्या आहेत.…

सर्वांसाठी घरे योजनेंतर्गत १०लाख घरांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प, अर्थसंकल्पात घोषणा

*नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत १० लाख सर्वांसाठी घरे देण्यात येणार आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केली.या योजनेंतर्गत ४ लाख घरांचा टप्पा वेगळा…

वकीलांनी ज्ञानाचा उपयोग सर्वसामान्य जनतेच्या न्यायासाठी करावा – न्यायमूर्ती संजय देशमुख

संपादकीय वकिलांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग हा फक्त पैसे कमावण्यासाठी न करता गोरगरीब, सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी करावा असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजय देशमुख यांनी केले. इंदापूर वकील…

अल्पवयीन असताना गुन्हा घडलेल्यांना पोलीस भरतीत डावलता येणार नाही हायकोर्ट

चेन्नई :-अल्पवयीन असताना जर एखाद्यानं गुन्हा केला असेल आणि भविष्यात त्याला पोलीस भरती दरम्यान डावलता येणार नाही, असा महत्वपूर्ण निकाल मद्रास हायकोर्टानं दिला आहे.या कारणासाठी उमेदवारांना डावललं जाणं हे ज्युवेनाईल…

महिला मुलींनो अन्याय सहन करू नका…. अपर्णा जाधव (पोलीस उपनिरीक्षक, इंदापूर पोलीस स्टेशन)….

इंदापूर : आज जागतिक महिला दिन, आपणास शुभेच्छा देताना अानंद होतोय स्पर्धेच्या युगात आपण प्रत्येक क्षेत्रात पुरूषांच्या बरोबरीने आहोत. आपापल्या क्षेत्रात कार्यरत असताना कधीकधी आपल्यावर अन्याय होतो किंबहुना वाईट प्रसंगाला…

अवकाळी पावसाने फटका बसलेल्या शेतकऱ्यांच्या शेताचे पंचनामे त्वरित करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

मुंबई दिनांक ७: राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे पिकांना फटका बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सकाळी मुख्य सचिव तसेच जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्याकडून परिस्थितीची माहिती घेतली तसेच तातडीने नुकसानग्रस्त…

शासनमान्य शिव-कल्याण वाचनालयास जिल्हास्तरीय आदर्श ग्रंथालय पुरस्कार प्रदान

सासवड ( ता.पुरंदर ) येथील आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनात शनिवार, दि. ५ मार्च २०२३ रोजी पुणे जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने कळंब ( ता.इंदापूर ) येथील शासनमान्य शिव-कल्याण वाचनालयास जिल्हास्तरीय आदर्श…

महिलांचे कायदेशीर अधिकार विषयावर कार्यक्रमाचे आयोजन

संपादक रामवर्मा आसबे पुणे, दि.६: आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण पुणे जिल्हा विधि सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य महिला आयोग, श्री नवलमल फिरोदिया विधी महाविद्यालय आणि सेंटर…

‼️ *हृदयविकाराचा झटका*‼️

‼️ *हृदयविकाराचा झटका*‼️ *3000 वर्षांपूर्वी आपल्या भारत देशात खूप मोठे ऋषी होते. *त्यांचे नाव होते* *महर्षि वाग्भट जी!!* त्यांनी एक पुस्तक लिहिले *ज्याचे नाव* *अष्टांग* *हृदयम्!!* *(अस्तंग हृदयम्)* *आणि या…

निवडणूक आयोग नव्हे चुना लावणारा आयोग; उद्धव ठाकरे कडाडले

खेड- शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच जाहीर सभेला संबोधित केलं. यावेळी उद्धव ठाकरे निवडणूक आयोगावर आणि एकनाथ शिंदे गटावर जोरदार…

गायींना मारणारा नरकात सडण्यास पात्र’ हायकोर्टची महत्वपूर्ण टिप्पणी,केंद्राला दिला ‘हा’ आदेश

*लखनौ :-आम्ही धर्मनिरपेक्ष देशात राहतो आणि तिथं सर्व धर्मांचा आदर असायला हवा.हिंदू धर्मात गाय ही दैवी आणि नैसर्गिकरित्या कल्याणकारी आहे, असं मानलं जातं. म्हणूनच, गायीचं संरक्षण आणि पूजा केली पाहिजे,…

स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ व समाधी स्थळ विकास आराखड्याच्या नावात अंशत: बदल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संपादक:- रामवर्मा आसबे मुंबई, दि. 2 : स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचे पुणे जिल्ह्यातील बलिदान स्थळ मौजे तुळापूर ता. हवेली व समाधी स्थळ स्मारक वढू (बु.) शिरूर येथील विकास…

धक्कादायक. देशभरातील ४७ बँकांची ३९ हजार कोटींनी फसवणूक

नवी दिल्ली – देशाच्या वेगवेगळ्या भागातील ४७ बँकांमध्ये १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ दरम्यान ६४ हजार ८५६ आर्थिक फसवणुकींचे प्रकरण नोंदवले गेले. त्यात या बँकांची ३९ हजार ६९८…

error: Content is protected !!