आरोग्य मंत्रालयाचा मोठा झटका; तब्बल १८ फार्मा कंपन्या बंद करण्याचे आदेश
नवी दिल्ली:-भारत बनावट औषधांवर शून्य सहनशीलतेचे धोरण अवलंबत आहे आणि भारतात बनवलेल्या दूषित कफ सिरपमुळे होणाऱ्या मृत्यूंबाबत आरोग्य मंत्रालयाने कठोर निर्णय घेतला आहे.देशातील तब्बल ७१ कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात…