ज्ञानाचा उपयोग देश आणि समाजाच्या उत्थानासाठी करावा-राज्यपाल
*ज्ञानाचा उपयोग देश आणि समाजाच्या उत्थानासाठी करावा-राज्यपाल* पुणे, दि.१: स्नातकांना मिळालेली पदवी त्यांचे ज्ञानाप्रति समर्पण आणि वचनबद्धतेचे प्रतिक आहे. त्यांनी प्राप्त केलेले ज्ञान आणि कौशल्य त्यांना आपल्या उद्दीष्टापर्यंत पोहोचविण्यात उपयुक्त…
