अधर्मी कुकर्मी अशी लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा समाजाने समजून जायचं देशामध्ये काहीतरी अन्यायकारक, समाजविरोधी या लोकांनी केलेले आहे या मुळे ही लोक स्वतःला वाचवण्य अण् चांगल्या व्यक्तीला हरवण्या साठी एकत्रित आलेली असतात तेव्हा अन्याय झालेल्या जनतेच्या बाजूने भगवंत स्वतः प्रकट होऊन बाजू घेत असतो, अन्याय झाले लोकांच्या बाजूने उभा असतो अन्याय झालेल्या लोकांना मदत करत असतो तेव्हा अन्याय झालेल्या लोकांनी मागे न हटता झालेल् या अन्यायावरती ईश्वराच्या पुढे व समाजापुढे कुकर्मी लोकांच्या विरोधात लढायचे असते व कुकर्मी अधर्मी लोकांना हरवायचे असते व चांगल्या राष्ट्रहित करणाऱ्या व्यक्तीला निवडून द्यायचे असते

लिखाण :- रामवर्मा आसबे

By नमोन्यूजनेशन

देश सेवा हिच ईश्वर सेवा

error: Content is protected !!