
संपादकीय
म.जी.प्रा.विभागाने पाणीपुरवठा बंद केला असल्याने नागरिक पित आहेत विषारी पाणी याला जबाबदार कोण..?
क्षारयुक्त पाणी पिल्याने मतदार संघातील बहुसंख्य नागरिकांना किडणीचे आजार झाले याला जबाबदार कोण..?
जळगाव मतदारसंघातील उपचार अभावी हजारो किडणीग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाले याला जबाबदार कोण..?
संघर्ष पाण्याचा..
पंचनामा भ्रष्टाचाराचा..
