*👉🛑🛑👉पंतप्रधानांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे*
*🔺🔺देशात रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म कमी वेळा होतो, 17वी लोकसभा आज याचा अनुभव घेत आहे*
*🔺🔺देशाची 17वी लोकसभा नक्कीच आशिर्वाद देईल*
*🔺🔺संकटाच्या काळात सगळ्या खासदारांनी त्यांचं वेतन 30 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो.*
*🔺🔺खासदारांच्या कॅन्टिनमध्ये प्रत्येक नागरिकाला एकाच दरात पदार्थ द्यायचा निर्णय लोकसभा अध्यक्षांनी घेतला.*
*🔺🔺संसद भवन झालं पाहिजे याबाबत चर्चा झाल्या, पण निर्णय होत नव्हता पण तुमच्या नेतृत्वाने निर्णय घेतला आणि देशाला नवीन संसदभवन मिळालं*
*🔺🔺पाच वर्ष खूपच आव्हानात्मक होती.तर देशाच्या सेवेसाठी आम्ही महत्त्वाचे निर्णय घेतले तसेच संकट काळातही काम थांबलं नाही.सगळ्यात मोठं संकट मानवजातीने पाहिलं*
*🔺🔺अध्यक्षांनी सर्वच स्थितीचा सामना केला.या कार्यकाळात G20 चं यजमानपद मिळालं*
*🔺🔺प्रत्येक राज्याने चांगलं आयोजन केलं*
*🔺🔺भारताला जगात सन्मान मिळाला.तर संसदेच्या ग्रंथालयाचे दरवाजे सर्वसामान्यांना खुले केले.17 व्या लोकसभेने अनेक विक्रम नोंदवले.*
*🔺🔺स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा केला.याच संसदेतून कलम 370 हटवलं काश्मीरी जनतेला न्याय मिळाला.तीन तलाक मुक्तीचा निर्णय घेतला.*
*🔺🔺दहशतवाद मुक्त भारताचं स्वप्न पूर्ण होणार*
*🔺🔺नारीशक्ती वंदन अधिनियम परिणाम करेल*
*🔺🔺पुढच्या 25 वर्षात भारताला विकसित भारत बनवणार*
*🔺🔺5 वर्षात तरुणांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले*
*🔺🔺भारत जगासाठी संशोधनाचं केंद्र बनेल.तर अवकाश संशोधन क्षेत्रात मोठे बदल झाले*
*🔺🔺पेपर लीक संदर्भात कठोर कायदा केला*
*🔺🔺आता निवडणुका दूर नाहीत भारत आणि लोकशाहीची यात्रा अनंत काळापर्यंत*
*🔺🔺निवडणुकांमुळे काहींमध्ये भीती निर्माण झाली आहे.*